महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटने तर्फे शासनाचा जाहीर निषेध करुन उप विभागिय अधिकारी कार्यालय पाचोरा येथे धडकला

.महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद संघटने तर्फे शासनाचा जाहीर निषेध करुन उप विभागिय अधिकारी कार्यालय पाचोरा येथे धडकला

जे बी एन महाराष्ट्र
प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव

आदिवासी एल्गार मोर्चा धनगर समाजाला शासनाने अनुसुचित जमाती प्रवर्गामधे अजीबात शामिल करुनये जर असा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजातर्फे मोठा उद्रेक निर्माण होईल आणि याला परीपुर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हे ट्रीपल इंजन सरकार जबाबदार राहील असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला

.सद्याला महाराष्ट्रा मधे धनगर आरक्षण मुद्दा सुरु आहे एकी कडे धनगर समाज आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यासाठी आंदोलन करित आहे तर दुसरीकडे त्यांना विरोध दर्शवित आदिवासी समाज पुर्ण महाराष्ट्र भर आक्रमक होऊन एल्गार मोर्चे आणि आंदोलन तसेच रस्ता रोको करित आहे धनगर समाजाला अनुसुचीत जमातीमधे कोनत्याही प्रकारे शामील करुनये तसेच धनगर समाज असो वा कोनताही अन्य समाज असो त्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे परंतु आदिवासी समाजामधे कोनत्याही समाजाची घुसखोरी सहन केली जानार नाही असा इशारा आदिवासी समाजाच्या संघटनांनी दिला आहे भडगाव पाचोरा विधानसभा चे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी धनगर समाजाला जाहीर पाठिंबा दिला असे सांगत या संदर्भामधे आदिवासी समाज तसेच आदिवासी संघटना आक्रमक होऊन आमदार किशोर पाटील यांचा जाहीर निषेध केला आणि येना-या विधानसभा निवडणूक मधे आमदार किशोर पाटील यांना यावेळेस मतदानाच्या माध्यमातु धडा शिकवला जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी दिला अफसर तडवी पुढे बोलताना असे ही म्हनाले की आज पर्यंत आमदार किशोर पाटील यांना आदिवासी समाजाने एक जुटीने मतदान करुन निवडुन दिले आहे मात्र तरी ही किशोर आप्पा पाटील यांनी आदिवासी समाजासोबत विश्वासघात करुन पाठि मधे खंजीर खुपसल्यासारखा प्रकार केला आहे त्यामुळे या येना-या विधानसभा निवडणूक मधे नक्कीच आदिवासी समाज किशोर आप्पा पाटील यांना धडा शिकवनार असे वक्तव्य प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी केले तसेच माजी नगर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बनेखा पठाण यांनी तर शिंदे सरकार ,भाजप सरकार विरुध्द आक्रमक भुमीका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सभे दरम्यान चांगला खरपुस समाचार घेऊन जाहीर निषेध करुन भाषनाच्या माध्यमातु चांगलाच हल्ला बोल केला होता .उप विभागिय अधिकारी पाचोरा यांच्या माध्यमातु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्य शासनाला निवेदन देण्यात आले या मागणी मधे आदिवासी समाजाची मुख्य मागणी म्हनजे धनगर समाजाला अनुसुचीत जमातीमधे म्हनजेच आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यात येऊनये तसेच ब-याच शा मागण्या या एल्गार मोर्चा च्या माध्यमातु आदिवासी समाज बांधवांच्या होत्या या एल्गार मोर्चामधे हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव व महिला वर्ग शामील होते

error: Don't Try To Copy !!